परीक्षेची भीती नष्ट होण्यासाठी


विद्यार्थ्याने परीक्षेच्या अगोदरचे  ३ शनिवार  सूर्यास्तानंतर  एका मातीच्या पणतीत गोडेतेल घेऊन  त्यात आपला चेहरा साधारणतः मिनिटभर एकाग्रतेने पहावा व ते तेल  मारुतीच्या  / शनीच्या मंदिरात जाऊन  तेथील समईत व्हावे ( मारुतीच्या अंगावर बिल्कूल वाहू नये)

या वरील उपायामुळे परीक्षेची भीती नष्ट होते व परीक्षेत उत्तम यश लाभते. याबरोबरच 
सरस्वती द्वादशनामावलीही दररोज एकदा  वाचावी त्याने बुध्दी तल्लख होण्यास वाचलेले लक्षात रहाण्यास मदत होते  ( ही नामावली इथे ब्लॉगवर आहे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या