विद्यार्थ्याने परीक्षेच्या अगोदरचे ३ शनिवार सूर्यास्तानंतर एका मातीच्या पणतीत गोडेतेल घेऊन त्यात आपला चेहरा साधारणतः मिनिटभर एकाग्रतेने पहावा व ते तेल मारुतीच्या / शनीच्या मंदिरात जाऊन तेथील समईत व्हावे ( मारुतीच्या अंगावर बिल्कूल वाहू नये)
या वरील उपायामुळे परीक्षेची भीती नष्ट होते व परीक्षेत उत्तम यश लाभते. याबरोबरच
सरस्वती द्वादशनामावलीही दररोज एकदा वाचावी त्याने बुध्दी तल्लख होण्यास वाचलेले लक्षात रहाण्यास मदत होते ( ही नामावली इथे ब्लॉगवर आहे )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा