July 27, 2012

विचार धन



 कठीण शब्द  वाईट वाटते  !  हेतो  प्रत्ययास येते  !
 तरी मग  वाईट बोलावे  !  काये  निमित्य !!
पेरिले  ते उगवते  ! बोलल्यासारीखे उत्तर येते !
तरी मग कर्कश बोलावे  !  ते काये निमित्य !!
दुस-यास दु:ख करी !  ते अपवित्र वैखरी !
आपणास घात करी  !  कोणी येके  प्रसंगी  !!

------------   समर्थ राम दास स्वामी  !

    जय जय रघुवीर  समर्थ !

सर्वात महत्त्वाचे कर्मेंद्रिय आहे तोंड . याचा वापर खूप विचार करुनच माणसाने किंवा ह्या देहरुपी शरीरार राहणा-या मी ने केला पाहिजे  पण तो तसे करत नाही
म्हणुन  नाना त-हेच्या  संकट, समस्या, दु:खाना सामोरे जावे लागते . माणूस नको ते  नको तेंव्हा बोलतो आणि मग अनेक अनर्थ होतात
 
 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या