May 19, 2011

गुरु स्थान - फळाचा परिणाम

जन्मे लग्ने गुरुश्चैव रामचंद्रो वनागतः !
तृतीये बळी पाताळे चतुर्थे हरिश्चन्द्रयो: !
षष्ठे द्रौपदी हरणंच हन्ति रावणमष्टमे !
दशमे दुर्योधनं हन्ति द्वादशे पांडु वनागतम् !

'गुरु' पत्रिकेत ज्या स्थानात असतो ते स्थान ज्या गोष्टींचे कारक आहे त्यासंबंधी वाईट फळ मिळते. मात्र गुरुची दृष्टी ( ५,७,९ ) ही चांगली असते. वरील श्लोक हेच स्पष्ट करतो.
जन्म लग्नी कर्कॅचा गुरु होता म्हणून रामाला वनवासात जावे लागले. तृतीयातील गुरुने बळीला पाताळात दडपले, हरिश्चंद्राला ४ थ्या स्थानातील गुरुने वनवास घडला, ६ व्या स्थानातील गुरुने द्रौपदीचे वस्त्रहरण घडले. अष्टमातील गुरुने बलाढ्य रावणाचा नाश झाला. दुर्योधनाच्या दशमातील गुरु- माता पित्यांसमोर मृत्यू. भिष्माचार्यांच्या १२ व्या स्थनी गुरु( मकरेचा ) होता. राज्याभिषेक झाला नाही. दशरथाला ५ व्या स्थानी गुरु म्हणून पुत्र् -पुत्र म्हणून मरावे लागले. विश्वामित्राच्या ९ व्या स्थानात कर्केचा गुरु - कुत्रा व्हावे लागले.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या