नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥
अर्थ : - प्रया मनाचा आराखडा मनाच्या आठव्या श्लोकापर्यंत काढला. आता आणखी भावी काळाचाही नवा विचार रामदासांनी पुढे ठेवला आहे. चैन करून पैसे उधळीत राहणारा मनुष्य, पुढल्या पिढीबद्दल बेफिकीर राहतो, बापाचे कर्ज मुलाला फेडावे लागते. आणि धर्माच्या सांगीप्रमाण

No comments:
Post a Comment